शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज | Maharashtra CM Uddhav Thackeray Declared Package To Farmers
Описание
अतिवृष्टीमुळे राज्यातील ५५ लाखांहून अधिक हेक्टरचं नुकसान झालंय. कापणीला आणि काढणीला आलेली पिकं मातीमोल झाली. आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होती. म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. महत्त्वाचं म्हणजे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता सरकारने ही मदत जाहीर केलीय. त्यानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. (Ashwin VO) #Lokmat #Uddhavthackeray #Mahavikasaghadi #Maharashtranews #Farmers Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat
Комментарии